महोगनी करारशेती फायद्याची
महोगनी – वनशेती – शाश्वत विचार देईल आपणास पर्यावरण संरक्षणासॊबत आर्थिक समृद्धी.
महोगनी-वनशेती-पारंपारीक पिकपद्धतीबरोबर महोगनी वनशेतीद्वारे नियमित व दीर्घकालीन एकरक्कमी उत्पन्नाची शाश्वती.
महोगनी लागवडीसाठी एकरी खर्च व मिळणाऱ्या सुविधा
- महोगनी लागवडीसाठी एकरी खर्च ३२००० रुपये.
कंपनीतर्फे पुरविल्या जाणाऱ्या सेवा व सुविधा
- महोगनीचे एकूण 444 + 56 असे एकूण 500 रोपे पोहोच मिळतील.
- करारशेती – खरेदीची हमी.
- माती परिक्षण.
- कार्बन क्रेडिट फी.
- कंपनीकडून दर 3 ते 5 महिन्याला महोगनी लागवड केलेल्या शेतीला भेट देऊन खताबाबत, पीक संरक्षणासाठी उपाययोजना व पाण्याच्या नियोजनाबद्दल योग्य असे मार्गदर्शन.
- महोगनीची लागवड ते 12 वर्षापर्यंत संपूर्ण पीक व्यवस्थापन, लाकूड कापणी, वाहतूक, फळापासून मिळणाऱ्या बिया, व लाकूड यांची व्यापारी वर्गाकडून चालुबाजार भावानुसार खरेदीची हमी तसेच मिटकॉन, पुणे या नामांकित कंपनीद्वारा कार्बन क्रेडिटचा आंतरराष्ट्रीय दरानुसार योग्य मोबदला दिला जाईल.
कंपनीचा मुख्य उद्देश
- शेतातील तयार लाकूड व बिया कंपनीद्वारा प्रमाणित अशा व्यापारीवर्गाकडून वर्तमान बाजारभावानुसार उत्तम दराने खरेदीची हमी शेतकरी बांधवांना मिळवून देणे.
- मिटकॉन, पुणे या नामांकित कंपनीद्वारे आंतरराष्ट्रीय दरानुसार कार्बन क्रेडिटचा अधिकाधिक मोबदला मिळवून देणे.
शेतकरीबंधुंचा फायदा
- महोगनी लागवडीमध्ये शेतकरी बंधुंना 3 ते 5 वर्षांपर्यंत परंपरागत आंतरपीक घेता येते. त्यामुळे शेतकरी बंधूंचे
किमान पहिली 3 वर्षे उत्पन्न बुडत नाही. - महोगनी लागवडीला ३ वर्षे पूर्ण झाली की ४ थ्या वर्षापासून मिटकॉन, पुणे या नामांकित कंपनीद्वारे आंतरराष्ट्रीय दरानुसार कार्बन क्रेडिटचा मोबदला प्रति एकर प्रति वर्ष किमान 30000/- रुपये मिळतील व प्रत्येक वर्षी हा मोबदला वाढत जाईल. (12 वर्षांमध्ये झाडांची कापणी केली तर कार्बन क्रेडिटचे किमान 8 ते 12 लाख रुपये लाभ मिळेल. कार्बन क्रेडिटचा लाभ झाडे शेतात आहे तोपर्यंत मिळत जाईल.)
- महोगनी फळापासून मिळणाऱ्या बियांचे उत्पन्न 5 ते 6 वर्षापासून चालू होईल ( बियांचा 1 किलोचा हमी दर किमान 600 रुपये राहील.)
- 12 व्या वर्षी झाड तोडले तर एका झाडापासून किमान 15 ते 20 घनफूट लाकूड मिळेल व त्यास प्रति घनफूट किमान 600 /- रुपये हमीभाव मिळेल.
- सर्वसाधारण कार्बन क्रेडिट, बिया व लाकूड यांचे एकरी एकूण उत्पन्न अंदाजे 80 लाख ते 1 कोटी रुपये मिळतील.
कंपनीचा मोबदला
शेतकऱ्याच्या कार्बन क्रेडिट उत्पन्नावर 15% आणि बिया व लाकूड उत्पन्नावर 10% असेल.
या नावीन्यपूर्ण प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी आजच संपर्क करा.
भारत शासनमान्यताप्राप्त कंपनी
महोगनी विश्व अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड, पुणे.
ऑफिस वेळ :-
सकाळी 10 ते सायंकाळी 5:30
व्हाट्सअँप वर संपर्क करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
ऑफिस : 02029518030
टिप :- ह्या जाहिरातीच्या माध्यमातून जे शेतकरी बंधू लागवडीचा योग्य लाभ घेतील त्यांना पॅकेजमध्ये 25 टक्के सवलत देण्यात येईल (एकरी 32000 रुपये ऐवजी फक्त 24000 रुपये खर्च येईल.)
चला तर सर्वजण मिळून जैवविविधता व पक्षांचा नैसर्गिक अधिवास टिकविण्यासाठी वनशेती करुया… पर्यावरण संवधर्नासोबत, आर्थिक समृध्दी मिळवू या!
Email : mahoganivishwaagro@gmail.com
Website : https://www.mahoganivishwaagro.com/
9 thoughts on “महोगनी करारशेती फायद्याची”
सेतकर्यान साठी फार छान बातमी आहे मला आवडेल तुमच्या या कंपनी मध्ये भाग घ्यायला मी तुमच्याकडे 1.5 ऐकर चा करार करू इच्छितो
Please call on 9175757696
Dear sir , I am Dr.Pramod From Gondia Maharashtra .I am promoter of Organic farming and organic food processor in Maharashtra. I swa video of mohagani. Iam interested in this plan pl contact for detail
9552620064
Thank you
आजपर्यंत जेवढ्या पिकाची करार शेती झाली आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सुरूवातीला सागवान लागवड मग नंतर कोरफड मग नंतर शतावरी लागवड तसेच असे अनेक करारशेतीचे प्रयोग शेतकऱ्यांसोबत झाले असून या माध्यमातून त्यांची फक्त फसवणूकच झाली आहे. सुरूवातीला या कंपन्या शेतकऱ्यांना १० ते १२ वर्षा मध्ये या पिकापासून एकरी लाखो – करोडो रुपयांचे उत्पन्न मिळते हे पटवून सांगतात आणि नेमका याच गोष्टीला शेतकरी बळी पडतात. यामध्ये कंपन्या रोपांची किंमत ५० ते १०० रू याप्रमाणे आकारून सुरुवातीलाच लाखो रुपये कमाई करून घेतात. मग नंतर सेंद्रिय खते व इतर निविष्ठा त्यांच्याकडू च अव्वाच्या सव्वा किमतीला विकून मोकळ्या होतात. सुरुवातीला १ ते २ वेळा प्लॉटला भेट देतात जेणेकरून शेतकऱ्यांना वाटते की कंपनी आपली फसवणूक करत नाही. यामध्ये सुरुवातीलाच शेतकऱ्यांचे रोपांवरील खर्च लाखो रुपये झालेला असतो. परंतू नंतर जेंव्हा प्रत्यक्षात कंपनीने सांगितलेल्य कालवधीमध्ये पिकाची वाढ जेवढी सांगितलेली होती तेवढी झालेली नसते व होतही नाही. आणि एवढया कालावधीमध्ये कंपनीने आपला गाशा गुडाळलेला असतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे तसेच इतर शेतकऱ्यांची झालेली फसवणूक मी पाहिलेली आहे.
मला एक गोष्ट सांगाविशी वाटते जर १ एकर क्षेत्रामध्ये १० ते १२ वर्षामध्ये कोटयावधी रुपये उत्पन्न मिळत असते तर शेतकऱ्यांनी इतर कुठलीही पिके लावली नसती व फक्त अशीच पिके लावून कोट्याधीश झाले असते व शेतकऱ्यांनी आत्महत्याच केल्या नसत्या. शेवटी एकच सांगतो पुढच्यास ठेच मागचा शहाणा
किंवा समझनेवाला को बस इशाराही काफी होता है.
सर कृपया आपला मोबाईलनं बर टाकावा जेणे करून संपर्क करता येईल
100000000000000000% सहमत आहे आपल्या मताशी, शेतकरी आजकाल या कँपन्यांसाठी एक मस्करीचा भाग झालाय….पुढच्या 10 वर्षाची स्वप्न बघायला लावतात व 1-2 वर्षात काढता पाय घेतात व शेतकऱ्याला आत्महत्या करायला बळी पाडतात.
आतापर्यंत किती शेतकर्याशी करार केला आहे. त्यांची माहिती व मोबाईल नंबर पाठवा. त्यांचा अनुभव काय आहे हे नविन शेतकर्याना कळेल.
My comments
वरील प्रतिक्रिया वाचल्या बागल साहेबांनी त्यांचा वैयक्तिक विचार मांडलेला आहे त्यांच्या अनुभवावर ती अवलंबून आहे यातून त्यांचा ज्ञानही आपणास अनुभवता येईल. वाईट गोष्ट अशी की त्यांना आज पर्यंत चांगल्या गोष्टी दिसल्याच नाहीत.
हे आपलंच दुर्दैव आहे कृषिप्रधान देशांमध्ये कृषी हे दुय्यम स्थानावर जात.
हिंदू राष्ट् पण हिंदू धर्माचे शिक्षण देणे नाही. योग आणि आयुर्वेद ही आपली देणे पण आपणच फॉलो नाही करत.
निसर्गाशी असलेल आपलं नातं आणि हिंदू संस्कृतीत वृक्षांना दिलेला महत्त्व.
त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे.
निसर्गसंपन्न आणि विविधतेने नटलेल्या या देशांमध्ये आपण (Agro Forestry) वनशेती पासून वंचित राहिलो किंवा केलं गेलो.
Carbon Credit ही संकल्पना आज पर्यंत आपल्या शेतकऱ्यांना कोणी सांगितलीच नाही. अथवा माहिती नाही. 2005 मध्ये झालेल्या करारानुसार 170 देशांमध्ये कार्बन क्रेडिट दिले जाते $9 प्रति झाड प्रति वर्ष.
याच्यासाठी काही काळ आणि झाडांचे होणारी वाढ हे प्रमाण असते. शेतकऱ्याला जर हे कोणी मिळवून देणार असेल तर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे.
विचार करा जर आपल्या कोकणातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याने लावलेल्या झाडां मागे जर कार्बन क्रेडिट दिलं गेलं असतं तर तू आज मुंबईला गेलाच नसता.
लाकूड उत्पन्नातून मिळणारे पैसे खूप मोठ्या प्रमाणात असतील हे तुम्ही Trade इंडिया साईट वरती पाहू शकता.
Trade India वेबसाईट वरून जर लाकूड आयातीचा आलेख पाहिला तर 1988 ते 2018 पर्यंत 200 Million Thousands US dollars वरून 1.5 Billion Thousands US dollars पर्यंत गेला आहे.
पुढच्या दहा वर्षांत यातील एक टक्का जरी लाख रोड आपल्या शेतकऱ्याने भारतातच वाढवलं तर तो मोबदला नक्कीच घेता येईल.
महोगणी वृक्ष आणि त्याचे होणारी वाढ लक्षात घेता कंपनीने दाखवलेले उत्पन्न हे कमी आहे.
तज्ञांना विनंती की यावरती अभ्यास करून शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करावे आणि जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.