हा साबण लावल्यानंतर जनावरांच्या अंगावर डास माशी मच्छर तांबू गोचीड पिसू इत्यादी पासून जनावरांचे रक्षण होते.
साबणाचा कोणताही साईड इफेक्ट नसल्यामुळे शेतकऱ्यांना वापरण्यास सोयीस्कर आहे.
हा साबण आम्ही महाराष्ट्रात कोठेही घरपोच पाठवतो.