ग्रीन प्लॅनेट बायो सेंद्रिय जैविक खते विकणे आहे
आमच्याकडे उत्तम प्रतीचे ग्रीन प्लॅनेट बायो सेंद्रिय जैविक खते विकण्यासाठी उपलब्ध आहे.
रासायनिक का नको ह्याबद्दलची कारणे :-
- जमिनिचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो. विषमुक्त अन्न मिळते,ज्यामूळे धोके टळतात,आजारपण कमी येते.
- पाण्याची ५० % बचत होते .
- सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते .
- जमिनीची सुपीकता वाढते .जमिनीचा पोत वाढतो
- हवेतील ओलावा ओढून घेते .
- नत्र उपलब्ध होते .प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा ‘वेग वाढतो.सजिवता वाढते .
- पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते.
- जमिनीत संजिवकांची निर्मिती होते .
- पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
- स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो
- आंतरकाष्टांगजन्य विघटन.
- मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.
- सर्वच रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते .
- जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते.
- कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते.
- जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात .
- मातीची धूप थांबून पाणी जिरते.
- आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात.
- जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
- आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते.
- जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते.
- पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो.
- पिकांत साखरेचे प्रमाण , उत्पादन वाढवते .
- बियाणांची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते .
- उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते.
- जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो.
- जलधारणाशक्ती वाढते.
- जमिनीचा सामू नियंत्रित होतो.
- खारे पाणी सुसह्य होते.
- फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात.
- जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते.
- जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते.
- जमिनीत शक्ती संतुलन बनते.
- जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते.
- वैश्विक किरणांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते.
- पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो .
- हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते .
- जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते.
- जमिनीवरिल वातावरण खेळते राहते.
- जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो.
- जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते .
- जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते .
- सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन पूर्वरत स्थितीत राहते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7620564846