बॅक्टोरीच किट ( फळे / भाजीपाला व ऊस ) वापरण्याचे फायदे .
मातीचा सुपीकता वाढून पोत सुधारतो.
पांढऱ्या मुळांच्या संख्येत व लांबीत वाढ.
पिकास अन्नद्रव्य व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध.
जमिनीतील उपलब्ध अन्नद्रवांचा पूरक वापर.
पिकांचे जमिनीद्वारे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण.
पिकांच्या प्रतिकार क्षमतेत वाढ.
पीक सरंक्षण खर्चात बचत पिकाचा दर्जा सुधारतो तसेच पिकाच्या उत्पादनात १५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ करतो.
पर्यावरणास पूरक व मित्र कीटकांची संख्या वाढविण्यास मदत करतो.
संपूर्ण महाराष्ट्रभरात माल दिला जाईल.