फ़ळबाग फुलशेती भाजीपाला भात शेती सर्व पिकासाठी ऊर्जा देणारे व रोगविरहित वृद्धि साठी पंचगव्य आधारित टेक्नोलॉजी
उत्पादन खर्चात 90% ची बचत करून दुप्पट फायदा करून देणारे एकमात्र किट प्रॉडक्ट भारतात प्रथमच उपलब्ध
भारतीय टेक्नॉलॉजी द्वारा बनविण्यात आलेले मेड इन इंडिया प्रॉडक्ट
KCF kit वापरामुळे होनारे फायदे
करपा,भुरी,डाऊनी,फळकुज,बुरशी,विषाणु अशा अनेक रोगांपासून पिकांचे संरक्षण करते.
पिकांची रोगप्रतीकार शक्ती वाढवते व उत्पादन वाढ 30 ते 40% जास्त होते.
मिरची, पपई, टोमॅटो, वांगी, ढोबळी यावरील व्हायरस, चुरडामुरड्यावर चांगला परिणाम मिळतो
आले, हळद, बटाटा,व कांदा पिकांचे मर व सड पासुन संरक्षण करते. कांद्याची पात सरळ व हिरवीगार होते.
लिंबु संत्रा मोसंबी मिरची सारख्या पिकांना डायबँक व कँक्रिंग होत नाही
फळांना चकाकी व रंग खूप छान येतो, पालेभाज्या हिरवीगार व तजेलदार फळांची टिकवण क्षमता वाढते़.
मिरची हळद, अद्रक, टोमॅटो, काकडी, दोडका, शेवगा, डाळिंब, केळी, नारळ, पेरू, द्राक्षे, संत्र, मोसंबी, पपई, ड्रॅगन, फ्रुट, झेंडू, डेलिया, मोगरा, जिनिया, गुलाब, एस्टर, लीली, कापूस, सोयाबीन, ऊस, भुईमूग सर्व प्रकारच्या पिकांसाठी
Whatsapp वर माहिती मिळण्यासाठी क्लिक करा : https://wa.me/918999657110