सेंद्रिय खत विकणे आहे
शेणखत मिळत नाही ?. आता चिंता नाही
किसान समृध्दी सुपर सेंद्रीय खत आहेना.
किसान समृध्दी सुपर सेंद्रिय खते जमिनीत टाकल्यानंतर तुम्हाला वेगळे शेणखत टाकण्याची गरज नाही.
जय किसान सेंद्रिय खत वापरण्याचे फायदे :-
- पिकास सर्व पोषक द्रव्ये व सुक्ष्म अन्नद्रव्ये मिळत असल्यामुळे पिके जोमदार, कणखर, वाढतात.
- त्यामुळे रोगाचे प्रमाण कमी येते.
- पिकात सफेद मुळ्या वेगाने वाढतात.
- पिकास द्रव्य मिळवून देतात त्यामुळे उत्पान्नात १० ते २० टक्के वाढ होते, धान्याची/ भाजीपाल्याची प्रत व
पोषकता वाढते. - जमिनीचा नैसर्गिक पोत सुधारतो, जमिनी सुपिक होतात.
- रासायनिक खताची कार्यक्षमता वाढवून पिकास दिर्घकाळ पोषक अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात.
- शेतात तणाची व अनावश्यक हानिकारक बुरशीची वाढ होत नाही.
धान, गहु, ज्वारी, सोयाबिन, कपासी व सर्व भाजीपाला पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठी पोषक सेंद्रिय खत.