सर्व पिकांसाठी सेंद्रिय तणनाशक
कृषी क्षेत्रात क्रांती
द्राक्षे, डांळिंब, संत्रा, मोसंबी, पेरू, सिताफळ, लिंबु, अंजिर, पपई, शेवगा ऊस पिकातील तण नियत्रंणासाठी आता 100% सेंद्रिय तणनाशक
विड आऊट
- विड आऊट हे नाँन सिलेक्टिव तणनाशक आहे .
- सर्वच प्रकारच्या फळबागेतील व 2|| महिन्याच्या पुढील ऊसातील तण नियत्रंनासाठी 100% हे पुर्ण सुरक्षित आहे.
- फळबागेत कोणत्या ही स्टेजला म्हणजे रेस्ट पिरेड ,फ्लाँवरिंग ,सेटिंग हार्वेस्टिंग स्टेजला* विड आऊट फवारु शकता .
- बेड वरील भाजीपाला व बेड वरील इतर पिकात मात्र फक्त मधल्या मोकळया पट्टयात पंपास हुड लावुन गवतावर स्प्रे घेऊ शकता
विड आऊटचा रिजल्ट भेटण्यासाठी खालील अत्यंत गोष्टी आवश्यक आहेत
- विड आऊटचा स्प्रे घेण्या आगोदर जमिनीत आवश्यक ओलावा असणे अत्यंत गरजेचे आहे .
- गवत पिकाट नसावे.
- प्रत्येक पंपात विड आऊट टाकताना *बाटली चांगली हालवुन* घेणे .
- 1लिटर पाणी =10 एम एल विड आऊट घेणे . (इतर गवता साठी) 5)हरळ ,लव्हाळा ,केणा , काँग्रेस /गाजर गवत या साठी 1 लिटर पाणी = 20 एम .एल .विड आऊट घेणे.
- 1लिटरल पाणी = ताक* 10 एम. एल. घेणे.
- स्टिकर 1 लिटर पाणी =1एम . एल .घेणे
- पाण्याच्या योग्य पी .एच.साठी आर्धे लिंबाचा रस पंपात टाका
- गवत वर पासुन खाली पर्यत पुर्ण व चांगले भिजेल असा स्प्रे घ्यावा.
- स्प्रे घेत घेत मागे मागे यावे.
- विड आऊटचा स्प्रे घेणे आगोदर व नंतर 3 तास पाऊस झालेला नाही पाहिजेत .
शक्यतो विड आउटचा स्प्रे साध्या स्प्रे पंपाने घ्या
- एस टी पी ने घेत असाल तर प्रेशर मर्यादित ठेवा .
- 12 ते 14 दिवसा नंतर गवत *सुकलेले दिसेल व नंतर जळेल.
- लव्हाळा ,काँग्रेस /गाजरगवत ,हारळी ला जळण्यास 25/30 दिवस लागतात.तो पर्यत जमिनीची मशागत करू नाही .
डिलरशिप देणे आहे