करटुले (कंटोली)
वर्षांतून फक्त एकदाच हि भाजी बाजारात येत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात या भाजीची मागणी असते. यामुळे दरही 100 रू ते 250 रू प्रती किलो ऐवढा मिळतो.
या पिकाची लागवड एप्रिल महिन्यापासून तर जून पर्यंत करता येते व एकदा लागवड केल्यानंतर 7 ते 8 वर्षापर्यंत हे पिक चालते पुन्हा पुन्हा लागवड करायची सुध्दा आवश्यकता नसते.
कटूरले हि एक दुर्मिळ अशा प्रकारची एक भाजी असुन मधुमेह, बिपी, दमा, खोकला,कॅन्सर,डोकेदुखी,करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत रक्तस्राव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहे. कंद कफोत्सर्जक आणि थंडी वाजून येणाऱ्या तापात उपयुक्त आहे. पाने कामोत्तेजक व कृमिनाशक असून, त्रिदोष, ताप, बद्धकोष्ठता, दमा, श्वासनलिका दाह, उचकी, मूळव्याध यात गुणकारी आहेत. आणी चवेला एकदम चविष्ट असते.
100 रू पासून ते 250 रू प्रती किलो ने विकली जाणारी हमीभाव असलेली भाजी.
कटुरल्याचे उत्पन्न हे एकरी 30 ते 40 क्विंटल पर्यंत मिळते. 100 ते 250 रू प्रती किलो दर असल्या कारणांमुळे हि शेती शेतकर्यांसाठी नक्कीच फायद्याची ठरेल.
अधिक माहितीसाठी किंवा बियाण्यासाठी संपर्क करू शकता
शेतकरी - विठ्ठल नरोडे
संभाजीनगर (औरंगाबाद)