१५ वर्षे उद्योग न उभारल्यास शेतजमीन परत मिळण्याचा हक्क? ठाण्यातील प्रकरण चर्चेत

10-12-2025

१५ वर्षे उद्योग न उभारल्यास शेतजमीन परत मिळण्याचा हक्क? ठाण्यातील प्रकरण चर्चेत
शेअर करा

१५ वर्षे उद्योग न उभारल्यास शेतजमीन परत मिळू शकते? ठाण्यातील प्रकरणावरून मोठा प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रातील शेतजमीन अधिग्रहण आणि औद्योगिक वापर याविषयी महत्त्वाची कायदेशीर तरतूद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ठाणे जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणात शेतकऱ्यांची जमीन १९६३ साली औद्योगिक वापरासाठी एका कंपनीकडे विकली गेली होती. मात्र सहा दशके उलटूनही त्या जागेवर कोणताही उद्योग न उभारल्याने जमीन परत मिळण्याचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

कायदा काय सांगतो?

सरकारी अधिसूचना आणि नियमांनुसार, उद्योग स्थापनेसाठी घेतलेली जमीन १५ वर्षे वापरली नाही तर ती जमीन सरकारमार्फत मूळ मालकाला मूळ किमतीत परत देणे बंधनकारक ठरते.
ठाण्यातील प्रकरणात या तरतुदीचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन शासनाच्या नावे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा होणार आहे.


 प्रकरण कुठे अडकलं?

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश स्पष्ट असूनही महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांकडून कार्यवाही लांबवली जात

शेतजमीन परत मिळणे, १५ वर्षे उद्योग नियम, औद्योगिक जमीन कायदा, Land Issues Maharashtra, ठाणे जमीन प्रकरण, शेतजमीन परत हक्क, महसूल विभाग दिरंगाई, जमीन अधिग्रहण कायदा, Farmer Land Rights, Industrial Land Return Rule

शेअर करा
Loading
Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading