‹






›
ॲनिमल आऊट – Animal Out 1 ltr
किंमत: ₹3,000
आपली पिकं वाचवा – Animal Out!
१००% सेंद्रिय, रसायनमुक्त उपाय
रानडुक्कर, माकड, हरिण, ससा आणि भटक्या प्राण्यांपासून आपल्या शेत, पिके व बागांचे प्रभावी संरक्षण!
Animal Out कसे मदत करते?
फक्त फवारणी करा, बियाण्यांवर लावा किंवा बाटल्या शेतात लटकवा – सोपं आणि जलद!
कोणतेही रासायनिक जहर नाही – नैसर्गिक, सेंद्रिय उपाय.
मानव आणि पाळीव प्राण्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित, फक्त जंगली प्राण्यांना दूर ठेवतो.
प्रमाण : 10 मिली 1 लीटर पाण्यात मिसळून ज्या ठिकाणी जनावरांचा वावर आहे त्या ठिकाणी फवारा
शेतकऱ्यांनो, आता काळजी नको!
Animal Out तुमच्या पिकांचं रक्षण करेल, तुम्हाला मिळेल रात्रीची शांत झोप!
आजच संपर्क करा: 8007852712
500 मिलिलिटर आणि 250 मिलिलिटर मध्येही उपलब्ध
अहिल्यानगर
प्रश्न-उत्तर
Animal Out म्हणजे काय?
Animal Out हा १००% सेंद्रिय, रसायनमुक्त नैसर्गिक प्राणी प्रतिबंधक (Animal Repellent) आहे जो रानडुक्कर, माकडं, हरिण, ससे आणि भटक्या प्राण्यांना शेतात येऊ देत नाही.
हे कोणत्या प्राण्यांपासून संरक्षण करते?
✔ रानडुक्कर ✔ माकड ✔ हरिण ✔ ससा ✔ भटके कुत्रे ✔ भटकी जनावरे
वापरण्याची पद्धत काय आहे?
१० मिली द्रावण १ लिटर पाण्यात मिसळा ज्या भागात प्राण्यांचा वावर आहे त्या सीमा, बांध, पिकांच्या कडेने फवारणी करा इच्छित असल्यास बाटली/पाउचमध्ये टाकून शेतात लटकवा
हे रासायनिक आहे का?
नाही, हे १००% सेंद्रिय आणि नैसर्गिक उत्पादन आहे. कोणतेही रासायनिक जहर नाही.
हे रासायनिक आहे का?
नाही, हे १००% सेंद्रिय आणि नैसर्गिक उत्पादन आहे. कोणतेही रासायनिक जहर नाही.
मानव आणि पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित आहे का?
हो, पूर्णपणे सुरक्षित. हे फक्त जंगली प्राण्यांना वासाने दूर ठेवते. कोणताही दुष्परिणाम नाही.
हे प्राणी कसे दूर ठेवते?
याचा नैसर्गिक तिखट/तीव्र सुगंध जंगली प्राण्यांना सहन होत नाही, त्यामुळे ते त्या परिसरात येत नाहीत.
वापरल्यावर किती दिवस प्रभाव राहतो?
फवारणी केल्यानंतर साधारण ७–१० दिवस प्रभाव राहतो. जास्त प्राणी त्रास असलेल्या भागात ५–७ दिवसांनी पुनरावृत्ती करणे योग्य.
पाऊस पडल्यास काय करावे?
पावसानंतर प्रभाव कमी होतो, त्यामुळे पाऊस झाल्यावर पुन्हा फवारणी करावी.
कोणत्या पिकांवर वापरता येते?
Animal Out सर्व प्रकारच्या पिकांसाठी सुरक्षित आहे:
पहिला रिव्ह्यू द्या!
